सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यंत्र्यांना अन्य राज्यांच्या मुख्यंत्र्यांना भेटायला वेळ आहे आणि जनतेसाठी वेळ नाही. जनतेचे प्रश्न सोडवावे. सुडाचे राजकारण करून फायदा नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
तसेच पुढे बोलताना नितेश राणे म्हणाल, नागपुर हे भाजपचा बालेकिल्ला आहे. असे ऐरे गैरे आले तर काही फरक पडणार नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील आले होते त्यात एवढं विशेष काय, असा सवाल देखील राणे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा”, राऊतांच्या ‘भ***’ वक्तव्यावर सोमय्या संतापले
- चारा घोटाळा : लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, सात लाखांचा दंड
- वेस्ट इंडिजला पराभूत करताच भारतीय संघ बनला “वर्ल्ड नं. १”
- “…कॉंग्रेसला पुन्हा डावललेच,किती ही मानहानी”, केशव उपाध्येंचा खोचक टोला
- रायण राणेंना केंद्राचा जोर का झटका! सिंधुदुर्गातील चिवला बीचवरील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

