Share

“अजून किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?”, नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच अजून किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?, असा सवालही पटोले यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे.

यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्षे लागणार आहेत. मोदीजी आणखी किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?’, असा सवाल पटोलेंनी केला आहे.

दरम्यान, ‘वीज, गॅस उत्पादन, पाणी पुरवठा, व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, प्रसारणाशी संबंधित संवाद सेवा या क्षेत्रांची मोदी सरकारच्या काळात पार वाताहत झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात म्हटले आहे’, असेही पटोले यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!