Share

नाचनवेल चौफुली बनली अपघाताचे स्थळ

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नाचनवेल चौफुली अपघात स्थळ बनले असून येथे गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

येथील चौफुलीवर मंगळवारी दि.२० दोन वाहनांचा अपघात होऊन चालकांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. नाचनवेलहुन येणारी वाहने व पिशोरकडून येणा-या वाहनांचे अपघात स्थळी नियंत्रण नसल्यामुळे सतत अपघात होतात.

येथे गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग मर्यादित होत नसून अपघाताची मालिका सुरूच आहे. येथील वर्दळ पहाता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!