Share

बहुसदस्यीय प्रभागरचना वाद ; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महानगरपालिका हे वगळून राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभागरचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हणजे ५ जून रोजी महाविकास आघाडी सरकारला दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळाटाळ न करता १५ दिवसात निवडणुकींचा कार्यक्रम घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

तसेच १५ दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असेही न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे मुंबईसह १८ पेक्षा अधिक पालिका व २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका, झेडपी, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका न घेण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. आता त्यास आता न्यायालयाने निर्णय दिल्याने, महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला खो बसला आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्व याचिक न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!