Share

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, “मामींचा नवा शोध..”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) यांनी आज(४ फेब्रु.)पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईतीत ३ टक्के घटस्पोट वाहतूक कोंडीमुळे होतात, असा अनोखा दावा केला आहे. यावरच शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Shiv Sena leader Manisha Kayande) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

“मामींचा नवा शोध, मुंबईतील ट्राफिकमुळे 3 टक्के घटस्फोट होतात. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप कसले बौद्धिक घेते? कधी तरी मामीलाही बोलवा.”, असे ट्वीट करत मनीषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

काय आहे म्हाळगी प्रबोधिनी?

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही भाजपची पितृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था आहे. याठिकाणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच या ठिकाणी भाजप नेत्यांना ही मोफत प्रशिक्षण दिले जाते. याठिकाणी माहिती अधिकार व विधीमंडळातील प्रश्न हाताळणे, निर्णय क्षमता व नेतृत्व विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन व टीमवर्क, प्रशासन कुशलता, परस्पर संवाद कौशल्य या विषयांवर प्रशिक्षण दिले जाते. सध्या या प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!