Share

तृमणूल काँग्रेसला खिंडार,भाजपने वाढवली ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणूक जवळ येवू लागली असून फोडाफोडीचे राजकारण आता सुरु झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृमणूल काँग्रेसला नामोहरम करण्याचा चंग बांधलेल्या भाजपने चांगलाच धोबीपछाड दिला आहे.

तृणमूलचे खासदार सौमित्र खान व अनुप हजारा यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्पिता रॉय आणि शताब्दी घोष हे दोन खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं असून त्यामुळं ममतांची चिंता वाढली आहे.

दरम्यान,याआधी तृणमूलचे क्रमांक दोनचे नेते मुकुल रॉय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने तृणमूलची डोकेदुखी वाढली होती. आता तृणमूलचे आणखी सहा खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!