Share

महाविकास आघाडी सरकारची कातडी गेंड्याची- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज सुरु आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललं आहे. परवा एका मंत्र्याने नेत्याने वक्तव्य केलं की, काही जण जेलमध्ये गेले तर काय होतं. बाकी आमदार आहेत मिनिस्टर व्हायला. संवेदनशील मनाला त्रास देणारं असं हे सगळं आहे. तुमची चौकशा, त्या चौकशांमधून अटक होणं याकडे पाहण्याची अशी दृष्टी झाली आहे का? आज समाजात जो जो गुन्हा मानला जातो, चोरी, दरोडा, खून, भ्रष्टाचार, बलात्कार हे सगळे गुन्हे तुमच्या कोणत्या ना कोणत्या मंत्र्याशी, आमदाराशी जोडले गेले आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा प्रस्ताव आशिष शेलार मांडणार आहेत. प्रसाद तनपुरे यांच्यावर एका पत्रकाराने आत्महत्या करण्याचा आरोप केला आहे. गेंड्याची कातडी म्हणताना गेंड्यालाही असं वाटेल मला ही थोडी सेन्सिटीवीटी आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!