Share

‘तोते ने उल्लू बना दिया’ 2G घोटाळ्यावर कुमार विश्वास यांची मार्मिक प्रतिक्रिया

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: घोटाळा झाला…घोटाळा झाला देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाला अस म्हणत 2G घोटाळ्याची शिडी बनवत मोदी सरकार सत्तेच्या शिखरावर पोहचली. पण सी.बी.आय च्या विशेष न्यायलयाने या प्रकरणातील सगळ्या आरोपींना सक्षम पुराव्याअभावी निर्दोष सोडून दिल आहे. आता कॉंग्रेस म्हणत आहे की, असा घोटाळा कधी झालाच नाही. आज न्यायाधीशांने हा निर्णय सांगताना फक्त ३ ओळींत आपला निर्णय ऐकवला.

दरम्यान, आपचे नेते कुमार विश्वास यांनी या सगळ्या प्रकरणावर अतिशय मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला आठवत असेल २०१३ मध्ये कोळसा खाण घोटाळयाप्रकारणी सुनवाई करताना “सीबीआई पिंजरे में बंद तोता है.” अशी प्रतिक्रिया दिली होती. आता त्याचाच आधार घेत कुमार विश्वास यांनी ‘तोते ने उल्लू बना दिया’ अशी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाना साधला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!