Share

Kishori Pednekar | “जायचं असेल तर सरळ जा परंतु…” ; रामदास कदमांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकर आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी बातचीत करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यावर आक्षेप नोंदवत नाराजीही व्यक्त केली. रामदास कदम यांच्या आरोपांना आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “दोन दिवसांपूर्वी रामदास कदम पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील असं म्हणत होते. आज तेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करत आहेत. भाई, तुम्हाला जायचंय तर जा पण मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंवर आणि आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करू नका”. पुढे त्या असेही म्हणाल्या कि, “आम्ही कोणाचा आदर्श ठेवायचा? निष्ठावंत म्हणून कोणाकडे बघायचं? शिवसेना सोडून जायचं असेल तर नक्कीच जा, पण ज्या बाळासाहेबांनी आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला जी पदं दिली, त्यांचा मान ठेवा”.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!