Share

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आज पासून ‘या’ जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यु’

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात आजपासून जनता कर्फ्यु लावण्यात आला असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

या जनता कर्फ्यू अंतर्गत बुधवार ते रविवार सर्व किराणा दुकान, भाजीपाला-फळ विक्री, चहा आणि नाश्ता दुकानं देखील बंद राहणार आहेत. सध्या राज्यभर सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ चा अपेक्षित परिणाम चंद्रपूर जिल्ह्यात होत नसल्याने हा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

अनेक लोक किराणा आणि भाजीपाला घेण्याच्या नावाने घराबाहेर पडत असल्याचा आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील व्यापारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांसोबत एक बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाने हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!