Share

Ramdas Athawale | हे काय बिहार, उत्तर प्रदेश आहे का? आमदारांच्या धक्काबुक्कीवर रामदास आठवले संतापले

Published On: 

मुंबई : केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले आज मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी विधिमंडळ परिसरात भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ते राजकीय परिस्थिती आणि मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करणार होते. मात्र, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली नाही. तरीही, महायुतीमध्ये रिपाई पक्षही सोबत आहे, त्यामुळे रिपाईला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

हा उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही, हे महाराष्ट्र आहे. नितीमत्तेवर येथील राजकारण चालत असते, विधानसभेत दादागिरी करुन राजकारण चालत नसतं. पायऱ्यावर दररोज बसणं योग्य नाही. जर पायऱ्यावर बसायचं असेल तर विधानसभेत येऊ नका. पायऱ्यावर बसून रस्ता अडवायचा असल्यास, इतरांची गैरसोय करता कामा नये, असंही आठवले शेवटी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!