Share

डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात भारतच विजयाचा दावेदार- टीम पेन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रिकेट जगतात सगळीकडे उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना २ दिवसानंतर सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

डब्ल्युटीसी सामन्याला अवघ्या २ दिवसाचा कालावधी उरला आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतच विजयी होईल असा दावा केला आहे. ब्रीस्बेन येथील एका पत्रकार परिषदेत त्याने हे वक्तव्य केले. भारतीय संघाने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले तर भारतीय संघ डब्ल्युटीसी अंतिम सामना सहज जिंकेल. टिम पेनने डब्ल्युटीसी स्पर्धेत न्युझीलंड संघाचा ३-० ने पराभव केला होता. तर यावर्षीच्या सुरुवातील भारताकडुन २-१ असा पराभव स्विकारला होता.

यावर्षच्या सुरुवातीला प्रमुख खेळाडु उपस्थीत नसतानाही भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत मात दिली होती. त्यामुळेच टीम पेनने डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात भारतच विजयी होईल असा दावा केला. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेलविण्यात येणार आहे. दोन्ही संघ सध्या साउथहॅम्पटनमध्ये दाखल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!