Share

IND vs WI: पहिल्या टी २० सामन्यात भारताचा विंडीजवर विजय

Published On: 

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने टी २० मालिकेच्या पहिल्या सामन्यातही विजय मिळवला आहे. भारताने विंडीजला ६ विकेट्सने पराभव केला आहे.

भारताने नाणेफेक प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विंडीजने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १५७ धावा केल्या. ज्यात निकोलस पुरनने ६१ धावांची धमाकेदार खेळी केली. तर गोलदांजी मध्ये भारताकडून हर्षल पटेल आणि आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण करण्याऱ्या रवी बिश्नोईंने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. विंडीजच्या १५७ दहावंच पाठलाग करण्यासाठी सलामीला रोहित शर्मा आणि ईशान किशन उतरले. सलामीला रोहित ४० धावांवर परतला. मात्र मधल्या फळीतील कोहली आणि पंतला २० धावांच्या आत परतावे लागले. भारताला विजयपर्यंत पोहचवण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी ३४ आणि २४ धावांची नाबाद खेळी केली.

https://twitter.com/addicric/status/1493957761150844928?s=20&t=R1cgNC_V9MPfiQVAgc4oXg

भारताने ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. भारताचा दुसरा टी २० सामना १८ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!