🕒 1 min read
न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना सेवेवर रुजू होण्याचे आदेश दिले. त्यांनतर सर्वच जिल्ह्यांमधील कर्मचारी कामावर परतत आहेत. गेल्या पाच महिन्यात एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच कर्तव्यापासून दूर असल्याचे कर्मचाऱ्यांनाही एकप्रकारे दुःख झाले होते. त्यामुळे आता कर्मचारी कामावर परतल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
यावेळी एसटी कर्मचारी वनिता माळी आणि विजय चौगुले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
