Share

‘गडकरींनी २०० कोटी वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा कमीत कमी  ३ लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही, असा दावा थेट प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोला लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यापूर्वी आंबेडकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हा दावा केला. यावेळी त्यांनी युती आघडीच्या भूमिकेवर चांगलीच टीका केली.

आंबेडकर म्हणाले की, आदिवासी, हलबा, मुस्लीम, बौद्ध आदि भाजपच्या विरोधात आहेत. आदिवासींवर अन्याय झाला. त्यामुळे नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा तीन लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही. असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!