Share

अत्याचार करायला सरकार सांगते का ? ; रामदास आठवले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद लोकसभेत उमटत आहेत. रिपाई चे रामदास आठवले यांनी काँग्रेस वर हल्ला बोल चढवला आहे. अत्याचार करायला सरकार सांगते का? असा संतप्त सवाल आठवलेंनी काँग्रेसविरोधात उपस्थित केला.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद फुकाराला होता. त्यामुळे काल सुद्धा लोकसभेत भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले होते. आजही लोकसभेत तीच परिस्थिती असून आठवलेंनी काँग्रेसला लक्ष करीत काँग्रेसचं सरकार असतानाही अत्याचार व्हायचे. असे खडे बोल सुनावले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!