Share

केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील

Published On: 

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाडण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून केला जात आहे. केंद्रातील सरकराचा वापर करून राज्याविरुद्ध डाव खेळला जात असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्रातील सरकार राज्याच्या बदनामीसाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. कारण तपास यंत्रणांनी कितीही त्रास दिला तरी महाविकासआघाडी सरकार त्याला पुरुन उरेल, एवढी क्षमता महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील बऱ्याच नेत्यांवर ईडी ची यंत्रणा तपास करत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र मोहीम अंतर्गत ते ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणत आहेत. मात्र यावरच हा डाव म्हणजे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!