Share

बोंडअळी आणि धानासंदर्भात धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव…

Published On: 

नागपूर  – बोंडअळीमुळे कापसाचे आणि तुडतुडयांमुळे धानाच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सभागृह चालू असताना मंत्री बाहेर घोषणा कशा करतात अशी विचारणा करतानाच शेतक-यांची फसवणूक करताना सरकारला लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल केला आणि मुख्यमंत्र्यांनी खोटे बोलल्याबाबत आणि फसवणूक केल्याबाबत सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

या विषयावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावर सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं- धनंजय मुंडे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!