Share

पिकांवरील रोग व बुरशी वाढली आहे? तर त्वरित करा हे उपाय, अन्यथा…

Published On: 

🕒 1 min read

 

लातूर : पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान बुरशीमुळे होते. शेतकऱ्यांनी योग्य उपाय योजना नाही केल्या तर आर्थिक नुकसान भरपाई अधिक प्रमाणात होते आणि कष्टाचे फळ पदरी पडत नाही. तर आहे त्या पिकांचे संगोपन कसे करायचे? बुरशी पासून पिके कशी वाचवायची ? याविषयी शेतकरी वर्गाला माहित असणे गरजेचे असते.

मातीमध्ये अनेक प्रकारच्या बुरशी निर्माण होऊ शकतात. संख्या वाढली की पिकांना बुरशी लागत जाते. व पिक हातातून जाते. बुरशी वाढली की पिकांना झाडांचा अन्नद्रव्य पुरवठा पोहचण्यास अडथळे निर्माण होतात. झाडाची वाढ आहे त्या ठिकाणी राहते व त्याच जागी झाड वाळून जाते. व खोडकुज व मूळकुज लक्षणे दिसू लागतात.

बुरशीचे नियंत्रन असे करा –

शेतीमध्ये एक पिक अनेकवेळा घेणे शेतकरी वर्गाला महागात पडू शकते. पिके बदल राहिले तर रोगराई कमी होऊ शकते व बुरशीचे प्रमाण देखील कमी होते. उन्हाळ्यामध्ये जास्त खोल नांगरण केली तरी बुरशीचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे बुरशी टाळण्यासाठी तुम्हला चांगली खते वापरावी लागतील. यावर उपाय सेंद्रिय खते वापरणे उत्तम ठरू शकेल. बुरशीची वाढ होऊ नये यासाठी सुरुवातीला पेरणीपूर्वी ट्रायकोडार्मा हे जैविक बुरशी जन्य बुरशीनाशकाने प्रक्रिया करा. हे करूनही बुरशी प्रकार जास्त वाढला तर कार्बनडेझीम, कार्बोक्सीन इत्यादींची फवारणी करा.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!