Share

तब्बल ११ वर्षांनी क्रिकेट आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग ; भारतीय क्रिकेट संघाचे पर्दापण

Published On: 

मुंबई : ११ वर्षांच्या मोठ्या काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. ४० खेळ प्रकार असणारी हि स्पर्धा २५ सप्टेंबरपासून हंग्झू , झियांग चायनामध्ये खेळवली जाणार आहे.

क्रिकेट सोबतच ई स्पोर्ट आणि ब्रेक डान्सिंगसुद्धा २०२२ च्या या आशियाई खेळांमध्ये पहिल्यांदा समाविष्ट होत आहेत. तर क्रिकेट टी ट्वेंटी स्वरुपात खेळवले जाणार आहे. जेणेकरून प्रेक्षकांची त्यात अजून रस घेतील. इतिहासात पहिल्यांदाच ३०० पेक्षा जास्त अँथलीटस ४० क्रीडाप्रकारात सहभागी होणार आहेत.

भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेणार असल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले होते. भारतीय क्रिकेट संघाने आशियाई खेळांमध्ये याआधी कधीही भाग घेतलेला नाही. त्यामुळे यंदा ऑलिंपिक खेळांसोबतच क्रिकेटही भारताला पदक जिंकुण देईल अशी आशा क्रिकेट रसिकांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!