Share

…मग कोरोना लस मोदीजींच्या घरात तयार होते का?

Published On: 

मुंबई : रेमडेसिविर लस आमच्या घरात तयार होत नाही, असे सांगून मंत्री छगन भुजबळ यांनी संकटात सापडलेल्या जनतेच्या दु:खावर मीठ चोळले असल्याचा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. भुजबळ यांच्या वक्तव्यावर त्यांनी सडकून टीका केली. त्यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांनी नाशिककरांची आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील भातखळकर यांनी केली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने नाशिक मधील नागरिकांनी भुजबळांचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी बोलतांना भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले होते. त्यावर रेमडेसिविर जर तुमच्या घरात तयार होत नसेल तर कोरोना लस मोदीजींच्या घरात तयार होते का? असा प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. सत्तेचा माज चढलेल्या मंत्र्यांनी या

राज्यात सध्या रेमडिसिविर इंजेक्शन आणि कोरोना लस दोन्हींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. यात सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत आरोग्य विषयक गरजांकडे मात्र, कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!