Share

मोदींची शेतकऱ्यांना सावत्र भावासारखी वागणूक – राहुल गांधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: मोदींच्या गुजरातमध्ये अन्नदाताच बेरोजगार झाला असून शेतकऱ्यांना सावत्र भावासारखी वागणूक का दिली जाते, असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

ज्या सोशल मीडियामधून भाजपने आपली सत्ता स्थापन केली त्याच सोशल मीडियामधून राहुल गांधी यांनी पंतप्रधांना टार्गेट करायला सुरवात केली आहे. राहुल गांधी दररोज ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला प्रश्न विचारतात. गुरुवारी राहुल गांधी यांनी ९ वा प्रश्न विचारला. न की कर्ज़ माफ़ी, न दिया फसल का सही दाम, मिली नहीं फसल बीमा राशि, न हुआ ट्यूबवेल का इंतजाम, खेती पर गब्बर सिंह की मार, छीनी जमीन, अन्नदाता को किया बेकार, PM साहब बतायें, खेडुत के साथ क्यों इतना सौतेला व्यवहार? असे ट्विट त्यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!