अहमदनगर : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर महाराष्ट्र शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यातच केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत, ‘ज्यावेळी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते’ अशी टीका कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. अहमदनगर येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या महाराष्ट्र सरकारच्या अभियानाच्या उद्घाटनासाठी प्रसंगी ते बोलत होते.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1251399155206546/
महत्वाच्या बातम्या :
- ‘जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो’
- मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा आणि मगच पोलीस भरती घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी
- ‘मी असं काहीही बोललेलो नाही’, अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण !
- छोट्याशा जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या पत्त्यावर जाणार तब्बल एक लाख पत्रं
- खबरदार! लोकलने प्रवास कराल तर कायदेशीर कारवाई; मनसे नेते संदीप देशपांडेंना नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

