Video
“…माथेफिरू ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरतो”- संजय राऊत
शिवसैनिकांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांना हनुवटीवर किरकोळ जखम झाल्याचं पाहायला मिळालं. त्या जखमेवरूनही आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. काही ...
मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या ; सदाभाऊ खोतांची जहरी टीका
सांगली : ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर राज्यभरात टीका होत आहे. दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर जहरी टीका केली ...
मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या ; सदाभाऊ खोतांची जहरी टीका
सांगली : ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर राज्यभरात टीका होत आहे. दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर जहरी टीका केली ...
“३ तारखेच्या अल्टिमेटमवर आम्ही ठाम आहोत”- बाळा नांदगावकर
मशिदींवरील आणि इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये आपण भोंगे काढण्याचा निर्णय देऊ शकत नाही ...
“…तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू”, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्यामुळे राज्यातील ...
…पण त्या वृद्ध मातेचा आक्रोश मुख्यमंत्री समजून घेणार आहेत का?- देवेंद्र फडणवीस
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठन करण्याचा ...
“प्रत्येकाने धार्मिक भावना आपल्या मनात ठेवाव्यात”- शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात चालेल्या हनुमान चालीसा आणि ...
“प्रत्येकाने धार्मिक भावना आपल्या मनात ठेवाव्यात”- शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात चालेल्या हनुमान चालीसा आणि ...
…तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय?- देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रात भोंग्याच्या वादावर तोडगा निघावा आणि भोंग्याच्या मुद्द्यावर एक सर्वसमावेशक धोरण असावं यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले ...
मुंबई आणि महाराष्ट्राला अशांत करण्याचा उद्देश आहे – मंत्री विजय वडेट्टीवार
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यासाठी भाजप ...