राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात चालेल्या हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देताना पवार म्हणाले कि, प्रत्येकाच्या आपापल्या धर्माच्या बाबतीत भावना असता, मात्र त्या भावना प्रत्येकाने मनात ठेवायला हव्यात.
तसेच यावेळी त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोरबच्या काही आठवणीही सांगितल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
