Share

मुंबई आणि महाराष्ट्राला अशांत करण्याचा उद्देश आहे – मंत्री विजय वडेट्टीवार

Published On: 

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यासाठी भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहचले आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्राला अशांत करण्याचा उद्देश दिसतो आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!