Video
“संजय राऊत कोण मला माहित नाही” ; उदयनराजेंचं वक्तव्य
सातारा : राज्यात राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई सुरु असताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने ...
घोडेबाजार होईल असं म्हणणं म्हणजे राज्यातील १२ कोटी लोकांचा अपमान – सदाभाऊ खोत
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सहाव्या जागेसाठी भाजप ...
पंकजा मुंडे समर्थकांकडून भाजप कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न
औरंगाबाद : औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न आज गुरुवारी ९ जून रोजी करण्यात आला. तिन्ही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात ...
“सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपचा पाठिंबा” – चंद्रकांत पाटील
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता सदाभाऊ खोत यांनी सहाव्या जागेसाठी भाजप समर्थित उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. भाजपमधील ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन उमेदवारांची नावे जाहीर ; जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादी ...
…तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील – उद्धव ठाकरे
औरंगाबाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर सभा झाली. याच मैदानात गेल्या महिन्यात राज ठाकरेंनी गर्जना केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील ...
वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना तुरुंगात टाकणार – उद्धव ठाकरे
औरंगाबाद : काल (८ जून) रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी केली ...
“मी एकटाच कदाचित मूर्ख राजकारणी असेल, पाणी प्रश्नाकडे पाठ फिरविण्याऐवजी…” – उद्धव ठाकरे
मुंबई : काल (८ जून) रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी केली ...
“मी एकटाच कदाचित मूर्ख राजकारणी असेल, पाणी प्रश्नाकडे पाठ फिरविण्याऐवजी…” – उद्धव ठाकरे
मुंबई : काल (८ जून) रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी केली ...
“…तर संघ काळी टोपी का घालतं?”, मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला सवाल
औरंगाबाद : मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादला सभा घेत आहेत. ...