Travel
अहमदाबाद-मुंबई मार्गावरच्या तेजस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा
नवी दिल्ली : अहमदाबाद-मुंबई दरम्यानच्या प्रिमियम तेजस गाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज अहमदाबाद येथे हिरवा झेंडा दाखवला. 19 जानेवारीपासून ही गाडी प्रवाशांच्या ...
रेल्वेने प्रवास करताना तक्रार असल्यास आता डायल करा ‘हा’ नंबर
टीम महाराष्ट्र देशा : देशात प्रवासासाठी सुरक्षित प्रवासासाठी सर्वात प्रथम विचार केला जात असेल तर तो आहे रेल्वे प्रवास… परंतु, अनेकदा रेल्वे प्रवासात आपल्याला अनेक ...
नवीन वर्षाचे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला दिले अनोखे गिफ्ट
टीम महाराष्ट्र देशा- 2019ला अलविदा करत 2020 वर्षाचं जल्लोषात स्वागत काल करण्यात येत आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेट वे ऑफ इंडियाचा परिसर नेत्रदीपक रोषणाईनं उजळला ...
तर मेट्रोची चाचणी होऊ देणार नाही, मेट्रो अधिकाऱ्यांना महापौर उषा ढोरेंनी दिला इशारा
टीम महाराष्ट्र देशा : बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच सोमवारी (ता. 30) नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस पिंपरीत दाखल झाले. प्राथमिक चाचणीसाठी पुणे मेट्रोचे ...
पुणे : शिवाजीनगर बस स्थानकाचे या जागेवर होणार स्थलांतर
पुणे : पुणे महामेट्रोच्या कामामुळे मंगळवारपासून (31 डिसे.) पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बस नियमित वेळापत्रकानुसार ...
पुणे : शिवाजीनगर बस स्थानकाचे या जागेवर होणार स्थलांतर
पुणे : पुणे महामेट्रोच्या कामामुळे मंगळवारपासून (31 डिसे.) पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बस नियमित वेळापत्रकानुसार ...
इंद्रायणी एक्स्रपेस दर शनिवार-रविवारी रद्द
पुणे : रेल्वेच्या सोलापूर विभागात तांत्रिकदुरुस्तीसाठी आजपासून मार्च 2020 पर्यंत दर शनिवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस शनिवारी बंद तर सोलापूर-पुणे ...
परिवहन महामंडळाच्या ‘शिवाई’ या नव्या ई-बसची खासियत तुम्हाला माहित आहे का ?
मुंबई : राज्य परिवहन महामंडळातर्फे लवकरच पुणे- नाशिक आणि पुणे- कोल्हापूर मार्गावर विजेवर चालणाऱ्या ई-बस सुरु केल्या जाणार आहेत. या बसची पुणे – मुंबई ...
राष्ट्रीय महामार्गावर आता टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही
औरंगाबाद: देशभरात राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना ‘फास्टटॅग’ अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टटॅग नसेल तर दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. मात्र याबाबत पुरेशी जनजागृती ...
राष्ट्रीय महामार्गावर आता टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही
औरंगाबाद: देशभरात राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना ‘फास्टटॅग’ अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टटॅग नसेल तर दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. मात्र याबाबत पुरेशी जनजागृती ...