Travel
परप्रांतीय कामगारांवर कामाअभावी उपासमारीचे संकट ?
तुळजापूर : कोरोना पार्श्वभूमीवर शाषणाने ऐक वीस दिवस लॉकडाऊन जाहीर केल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या दोनशे परप्रांतीय कामगारांना उपासमारीस सामोरे जावे ...
परप्रांतीय कामगारांवर कामाअभावी उपासमारीचे संकट ?
तुळजापूर : कोरोना पार्श्वभूमीवर शाषणाने ऐक वीस दिवस लॉकडाऊन जाहीर केल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या दोनशे परप्रांतीय कामगारांना उपासमारीस सामोरे जावे ...
टोल वसुलीला स्थगिती दिली असली तरी…
मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र या काळात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक ...
‘जीवनावश्यक वस्तुच्या वाहनावर ओळखीसाठी स्टीकर लावावेत’
परभणी : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण वगळण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडचण होऊ नये ...
महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले! सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : कोरोना विषाणुमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ...
कोरोनाविरूद्धची लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झालीये : अशोक चव्हाण
मुंबई : भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३९३ वर पोहचली आहे. त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आत महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले ...
कोरोना आणि लॉकडाऊनबाबत लोक अजूनही गंभीर नाहीत; मोदींनी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. अहवालानुसार हा विषाणू 170 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून ...
शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचारी, बँका, वित्तीय संस्था सुरु
मुंबई : कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहे, सर्वात कठीण काळ आता ...
‘अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती’
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास ...
‘अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती’
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास ...