Politics
भाजपने जनतेचा विश्वासघात केला – धनंजय मुंडे
वर्धा : विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. शिवाय शेतकरी राजाही उध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप ...
मुलुंडमधील १०० महिला रिक्षाचालक राज ठाकरेंच्या भेटीला
मुंबई : मुलुंड परिसरातील १०० महिला रिक्षाचालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. परमिटसाठी शासनाने वाढवलेले शुल्क कमी ...
सगळेच गुजरातमध्ये. . मग देश कोण चालवतय?- आदित्य ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभांच्या निवडणुकांत भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार हे स्टार प्रचारक म्हणून उतरवले आहेत. याचवरून भाजपवर निशाना साधत ...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी –सुनिल तटकरे
वर्धा : नाकर्त्या सरकारने राज्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले परंतु कर्जमाफीचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.त्यामुळे ...
अपंगांच्या वेदनेबाबत शासनासह समाजही नाते जोडण्यास तयार नाही – बच्चू कडू
जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बजेटमधील तीन टक्के निधी हा अपंगांच्या कल्याणकारी योजनेसाठी खर्च करायचा असतो. मात्र, राज्यात सुमारे १२८ कोटींचा अनुशेष पडून आहे. ...
खड्डेमुक्त रस्ते मोहिमेत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई –चंद्रकांत पाटील
जळगाव : जळगाव जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ते मोहिम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने कामे पूर्ण करावीत. ...
ईडीचा भुजबळांना दणका ;भुजबळांची २० कोटींची मालमत्ता जप्त
टीम महाराष्ट्र देशा- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छगन भुजबळ यांच्या २० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर भुजबळांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा आकडा १७८ ...
मोदी सरकारचा हिशोब मांडताना राहुल गांधींचे गणित चुकले
टीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच शीगेला पोहचला आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे मोदी सरकारच्या कामांचा समाचार घेयला थोडेही कमी पडत ...
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या भाजप नेते यशवंत सिन्हांशी चर्चेस मुख्यमंत्र्याचा नकार
\अकोला: विदर्भातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले बंडखोर भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली ...
राज्यातील जनतेच्या समस्यांसाठीच हल्लाबोल: अजित पवार यांनी कापसाच्या शेतात जावून केली पाहणी
वर्धा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल पदयात्रे दरम्यान विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील रत्नापूर गावातील शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेताला भेट दिली. हल्लाबोल पदयात्रा आंदोलनाच्या ...