Politics

८० टक्के रोजगार भूमिपुत्रांना द्या अन्यथा…- उद्योगमंत्री सुभाष देसाई

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेल्या व भविष्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या न देणाऱ्या उद्योगांच्या आर्थिक सवलती बंद करण्याचा निर्णय राज्य ...

कर्जमाफी : शिवसेनेचा भाजपवर भरोसा नाय काय ?

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील किती शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम मिळाली, याबद्दल सरकारच्या वतीने वेळोवेळी जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवारीवर अविश्वास व्यक्त करीत, अनेक शेतकरी ...

सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला आहे – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र- जनतेने भाजपला विश्वासाने निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला, शिवाय शेतकरी राजाही उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे ...

मनसेच्या खळखट्याक इशाऱ्याचा दणका ; बँक, रेल्वेला मराठीची सक्ती

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना  मराठी भाषेविषयी आग्रही आहे. एल्फिन्स्टन दुर्घटने  नंतर मनसे परप्रांतीय व मराठी भाषा याविषयी अधिकच आक्रमक झाली. दुकानाच्या पाट्या ...

भ्रष्ट्राचार मिटवण्यासाठी मोदींनी काही ठोस केल नाही: लोकपालसाठी 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन – अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: मोदी सरकारच्या विरोधात येत्या 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. कॉंग्रेस सरकारच्या काळात माजी पंतप्रधान ...

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बूथ तिथे शाखेचा दुसरा टप्पा पूर्ण

नाशिक: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा व घर तिथे झेंडा या अभियानास सुरूवात करण्यात ...

कर्जमाफीसाठी आता नवीन डेडलाईन; डिसेंबर अखेर कर्जमाफीचा लाभ मिळणार – सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा: शेतकरी कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख होताना दिसत आहे. आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी डिसेंबर अखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याच सांगितल ...

नाट्यगृहाची कामे तातडीने पूर्ण करा – चंद्रकांत पाटील

जळगाव : नवीन वर्षात जिल्ह्यातील नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करावयाचे असल्यानेयेत्या एक महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत नाट्यगृहाची अपूर्ण कामे पूर्ण करा.अशा सुचना राज्याचे महसुल, ...

…तर राज्यातील सहकारी साखर उद्योगाचे चित्र बदलेल-आमदार जयंत पाटील

सातारा : एखाद्या संस्थेचे नेतृत्व जर मदनदादा भोसले यांच्यासारखे विधायक-रचनात्मक, दुरदृष्टीचे आणि स्वतःला झोकून देऊन काम करणारे असेल तर त्या संस्थेचा सर्वांगिण चौफेर विकास ...

नितीन आगे हत्याप्रकरणी सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार – मुख्यमंत्री

मुंबई  : खर्डा (जि. अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत राज्य ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!