Maharashtra
Sanjay Raut | “दिल्लीला गेले तेव्हा गृहमंत्र्यांनी गुंगीचे इंजेक्शन टोचले का?”; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीका
Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु ...
Congress | “शिंदे-बोम्मईंना एकाच खोलीत बंद करा, कर्नाटक सीमाप्रश्न सुटेपर्यंत…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा अजब सल्ला
Congress | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. अशातच ...
Sanjay Raut | “संजय राऊतांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”; कोणी दिला इशारा?
Sanjay Raut | मुंबंई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील नेतेमंडळींकडून यासंदर्भात आक्रमक विधानं केली जात ...
Ajit Pawar | महाविकास आघाडीकडे सर्वाधिक सरपंच आणि जागा ; अजित पवार यांचा दावा
Ajit Pawar | नागूपर : महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३२५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ...
Ajit Pawar | डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करा ; अजित पवार यांची विधानसभेत मागणी
Ajit Pawar | नागपूर : आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडिलांसमोर प्राण सोडावे ...
Nana Patole | “खोटारडेपणा आणि चेष्टा हा भाजपाचा खरा चेहरा”; नाना पटोलेंची सडकून टीका
Nana Patole | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana ...
Nitesh Rane | तुम्ही ग्रामपंचायतीत उभे रहा मग बघू हवा कशी निघते ; नितेश राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
Nitesh Rane | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप समर्थित उमेदवारांनी 3,500 हून अधिक जागा जिंकल्या, तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे ...
Sanjay Raut | “सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय का?”; सीमाप्रश्नावरून राऊतांचा संतप्त सवाल
Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून ...
Uddhav Thackeray | “आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता”; उद्धव ठाकरेंचा पलटवार
Uddhav Thackeray | मुंबई : महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. महामोर्चातून महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन ...
Uddhav Thackeray | “आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा”; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
Uddhav Thackeray | मुंबई : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्या युतीला ...