Maharashtra

बळीराजा चेतना अभियानाचा उस्मानाबाद पॅटर्न राज्यभर राबविणार – दिवाकर रावते

उस्मानाबाद: जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला असून या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केले याचा उस्मानाबाद पॅटर्न निर्माण होणार असून हा पॅटर्न संपूर्ण ...

विद्यमान सरकारने कोकणच्या तोंडाला पाने पुसली – सुनील तटकरे

टीम महाराष्ट्र देशा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची चांगली संधी आहे. सरकारच्या फसव्या योजना जिल्ह्यातील जनतेसमोर पोहोचवण्यासाठी जनप्रबोधन केले पाहिजे. त्याची सुरुवात ...

विद्यमान सरकारने कोकणच्या तोंडाला पाने पुसली – सुनील तटकरे

टीम महाराष्ट्र देशा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची चांगली संधी आहे. सरकारच्या फसव्या योजना जिल्ह्यातील जनतेसमोर पोहोचवण्यासाठी जनप्रबोधन केले पाहिजे. त्याची सुरुवात ...

भूमी अभिलेख अधीक्षकास शेतक-याची चाबकाने मारहाण

लातुर : अंबाजोगाई बसस्थानकावर शेतक-याने भूमी अभिलेख अधीक्षकास चाबकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली असून या प्रकरणी शेतक-यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रामधन ...

कोणत्याही संघटनेने स्टेशन परिसर मोकळा केला नाही – फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा- अवैध फेरीवाल्यांना काढण्याचं काम सरकारचं असून त्यांना आम्ही काढूच  मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. कोणत्याही संघटनेने स्टेशन परिसर मोकळा केलेला नाही, आमच्या संयुक्त ...

सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार – सुप्रिया सुळे

पुणे- जाहिरातींवर खर्च करणारे आणि सत्यापासून दूर असलेलं सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ...

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंविरोधात पोलिस तक्रार

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांच्याविरोधात जनसंवाद अभ्यास मंडळाचे माजी प्रमुख सुनिल मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल ...

भाजप आणि काँग्रेस म्हणजे राम-श्यामची जोडी

टीम महाराष्ट्र देशा – भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही रामरहिम नाही तर राम-श्यामची जोडी आहे. एकजण मानेवर तर दुसरा पाठीत खंजीर खुपसत आहे, असा ...

भाजप आणि काँग्रेस म्हणजे राम-श्यामची जोडी

टीम महाराष्ट्र देशा – भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही रामरहिम नाही तर राम-श्यामची जोडी आहे. एकजण मानेवर तर दुसरा पाठीत खंजीर खुपसत आहे, असा ...

नैराश्याग्रस्त आहात ? भजन-किर्तन ऐका

टीम महाराष्ट्र देशा- संस्कार आणि भजन-किर्तनाने नैराश्य, मानसिक ताण-तणाव दूर होऊ शकतात, असे निरीक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) संस्कृत अभ्यास केंद्राने नोंदवले आहे. मानसिक आजार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!