Maharashtra
बळीराजा चेतना अभियानाचा उस्मानाबाद पॅटर्न राज्यभर राबविणार – दिवाकर रावते
उस्मानाबाद: जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला असून या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केले याचा उस्मानाबाद पॅटर्न निर्माण होणार असून हा पॅटर्न संपूर्ण ...
विद्यमान सरकारने कोकणच्या तोंडाला पाने पुसली – सुनील तटकरे
टीम महाराष्ट्र देशा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची चांगली संधी आहे. सरकारच्या फसव्या योजना जिल्ह्यातील जनतेसमोर पोहोचवण्यासाठी जनप्रबोधन केले पाहिजे. त्याची सुरुवात ...
विद्यमान सरकारने कोकणच्या तोंडाला पाने पुसली – सुनील तटकरे
टीम महाराष्ट्र देशा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची चांगली संधी आहे. सरकारच्या फसव्या योजना जिल्ह्यातील जनतेसमोर पोहोचवण्यासाठी जनप्रबोधन केले पाहिजे. त्याची सुरुवात ...
भूमी अभिलेख अधीक्षकास शेतक-याची चाबकाने मारहाण
लातुर : अंबाजोगाई बसस्थानकावर शेतक-याने भूमी अभिलेख अधीक्षकास चाबकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली असून या प्रकरणी शेतक-यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रामधन ...
कोणत्याही संघटनेने स्टेशन परिसर मोकळा केला नाही – फडणवीस
टीम महाराष्ट्र देशा- अवैध फेरीवाल्यांना काढण्याचं काम सरकारचं असून त्यांना आम्ही काढूच मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. कोणत्याही संघटनेने स्टेशन परिसर मोकळा केलेला नाही, आमच्या संयुक्त ...
सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार – सुप्रिया सुळे
पुणे- जाहिरातींवर खर्च करणारे आणि सत्यापासून दूर असलेलं सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ...
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंविरोधात पोलिस तक्रार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांच्याविरोधात जनसंवाद अभ्यास मंडळाचे माजी प्रमुख सुनिल मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल ...
भाजप आणि काँग्रेस म्हणजे राम-श्यामची जोडी
टीम महाराष्ट्र देशा – भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही रामरहिम नाही तर राम-श्यामची जोडी आहे. एकजण मानेवर तर दुसरा पाठीत खंजीर खुपसत आहे, असा ...
भाजप आणि काँग्रेस म्हणजे राम-श्यामची जोडी
टीम महाराष्ट्र देशा – भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही रामरहिम नाही तर राम-श्यामची जोडी आहे. एकजण मानेवर तर दुसरा पाठीत खंजीर खुपसत आहे, असा ...
नैराश्याग्रस्त आहात ? भजन-किर्तन ऐका
टीम महाराष्ट्र देशा- संस्कार आणि भजन-किर्तनाने नैराश्य, मानसिक ताण-तणाव दूर होऊ शकतात, असे निरीक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) संस्कृत अभ्यास केंद्राने नोंदवले आहे. मानसिक आजार ...