Maharashtra
कीर्तनकार शेलारमामांच्या नावाचे सूवर्णपदक तूर्त रद्द
पुणे- फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, असा फतवा काढल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. विद्यापीठाने कीर्तनकार ...
शिवसेनेने पाठींबा काढला तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही – चंद्रकांत पाटील
जळगाव- शिवसेनेने जरी पाठींबा काढला तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही, हे सरकार विदाऊट शिवसेनाही पाच वर्ष पूर्ण करेल असे धक्कादायक वक्तव्य महसूल मंत्री ...
विकासकामे करण्याऐवजी चमकोगिरी केल्याचा काँग्रेसचा आरोप
औरंगाबाद- केंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने नागरिकांना विकासाचे स्वप्न दाखवले होते. ‘अच्छे दिन’ येणार म्हणून मतदारांनी त्यांना कौलही दिला. परंतु, गेल्या तीन वर्षांत ...
१५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार – चंद्रकांत पाटील
जळगाव : खड्डेमुक्त रस्ते अभियानातंर्गत टीमवर्कच्या माध्यमातून राज्यातील प्रमूख रस्त्यांवरील खड्डे येत्या १५ डिसेंबरपर्यंत भरण्यात येवून राज्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री ...
पैठणीला जीएसटीतून सूट देण्यासाठी राज्य शासनाची जीएसटी कौन्सिलकडे शिफारस
नाशिक : महाराष्ट्राचे महावस्त्र असलेली हातमाग पैठणी साडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे रेशीम व जरी या कच्च्या मालासोबतच पैठणी विक्रीसाठी जीएसटीमधून सूट देण्यासाठी वित्त ...
जलसंधारणमंत्री शिंदे करणार ‘जलयुक्त’च्या कामांची पाहणी
सोलापूर: पुणे विभागाची जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर १६ नोव्हेंबर रोजी विविध कामांची ...
वस्तूंच्या दरात केलेले फेरबदल सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करत केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दैनंदिन वापरातील 178 वस्तूंवरील जीएसटी 28 ...
भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर – सचिन सावंत
मुंबई : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात ...
शिष्यवृत्तीसाठी मूलभूत अधिकाराला बाधा न येता विद्यार्थ्याची निवड करावी – विनोद तावडे
मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणा-या शेलारमामा सुवर्णपदकासाठी तो विद्यार्थी शाकाहारी असावा अशी अट असेलेले परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले ...
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उत्पादकता वाढवावी-गडकरी
नागपूर- शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च व रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास उत्पादकता अडीच पटीने वाढवता येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक ...