Maharashtra
बिर्याणी खाऊन भीम आर्मीने केला सुवर्णपदकासाठीच्या ‘त्या’ अटीचा निषेध
पुणे : पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसमोरच बिर्याणी खात विद्यापीठाच्या वादग्रस्त सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीविरोधात भीम आर्मीनं वेगळ्या पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ...
थंडीची चाहूल लागताच लोकरीचे कपडे महागले
औरंगाबाद: शहरात थंडीची चाहूल लागताच लोकरीच्या कपड्यांनी अनेक दुकानांची दालने साजली आहेत. तर तिबेटियन दुकानदारांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ दुकाने थाटली आहेत. टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली आणि ...
मूलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी – विनोद तावडे
टीम महाराष्ट्र देशा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणा-या शेलारमामा सुवर्णपदकासाठी तो विद्यार्थी शाकाहारी असावा अशी अट असेलेले परिपत्रक विद्यापीठाने जारी केले ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन होत असल्यास ज्ञानेश्वर साळवेचा अभिमान – नवाब मलिक
मुंबई : उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशावरुन कृती केलेली नाही मात्र राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन करत असेल ...
सरपंचांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करावा – शालिनी विखे
अहमदनगर: सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायत स्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायतींचे महत्त्व वाढल्याने निधीचा योग्य ...
भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर – सचिन सावंत
टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या ...
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; ३ ठार
मुंबई: मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या चारचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चारचाकीचे मोठे ...
ऊसदराचे श्रेय शेट्टींनी लाटू नये – हसन मुश्रीफ
टीम महाराष्ट्र देशा – यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीसाठी एफआरपी कायद्यानुसार ३००० रुपयांचा दर मिळणे अपेक्षित होता. त्याचे श्रेय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार ...
मलेशियातील राष्ट्रकुल युवा परिषदेत औरंगाबादच्या अजिंक्य कलंत्री यांनी केले भारताचे प्रतिनिधित्व
औरंगाबाद : मलेशिया येथे झालेल्या जागतिक राष्ट्रकुल युवा परिषदेचा शुभारंभ ब्रिटीश राजघराण्यातील वारस प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते 3 नोव्हेंबरला नॉटिंघॅम विद्यापीठात करण्यात आला.यात भारताचे ...
चिमुरडीच्या गुप्तांगाला चटके देणाऱ्या महिलेस अटक
पुणे – स्वयपाक करत असताना मसाल्यात पाणी सांडल्यामुळे चार वर्षाच्या चिमुरडीच्या गुप्तांगासह सर्व अंगावर चटके देणा-या महिलेविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...