Health
कोरोनाचा धोका आणखी वाढला : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद
नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग आणि विषाणूंचं संक्रमण होण्याचा वेग वाढत आहे. 24 तासांस ICMR ने साधारण 4 लाख 20 हजार 898 लोकांची कोरोना ...
२१ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात प्रत्येक शनिवार, रविवारी राहणार कडक ‘कर्फ्यु’
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता २१ ऑगस्ट २०२० पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दूध वितरण, संकलन ...
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर
मुंबई : राज्यात आज ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९९ ...
मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे – मुख्यमंत्री
मुंबई : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे ...
जाणून घ्या अदर पूनावाला यांच्या मते कोरोनाच्या लसीची किंमत किती असेल?
मुंबई : दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत, वडगाव बुद्रुक पासून वॉशिंगटन पर्यंत सगळे जण एकच प्रश्न विचारात आहेत की कोरोनावर लस कधी येणार. आता याच ...
दिलासादायक : राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर
मुंबई : राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ ...
रोगप्रतिकारक शक्ती नेमकी वाढवावी तरी कशी ?
पुणे- जगावर सध्या कोरोनाचे सावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु झाला आहे.या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्ष करणे चांगलंच महागात पडू शकते .म्हणूनच आम्ही आमच्या ...
सरकारी कोविड सेंटरपेक्षा मराठी शाळांची सुविधा उत्तम; राळेगणसिद्धिच्या ग्रामस्थांची भूमिका !
अहमदनगर- ‘सरकारी कोविड सेंटरपेक्षा आमच्या गावातील मराठी शाळा किती तरी चांगली आहे. सुविधा नसलेल्या ठिकाणी रुग्णांना दाखल करून उपचारांचा फार्स होणार असेल तर आम्ही ...
दिलासादायक: कोरोना चाचणीचे दर होणार कमी!
मुंबई: गेले ३ महिने कोरोना महामारीने राज्यासह देशभरात थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. तर, या कोरोना रोगाचे निदान होण्यासाठी लागणाऱ्या चाचणीचे दर सुरुवातीला सर्व ...
महाराष्ट्र पुन्हा हादरला : राज्यात एका दिवसातील सर्वात जास्त रुग्ण वाढ
मुंबई : राज्यात आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ...