Health

मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे – देवेंद्र फडणवीस

मुंबई- देशाचा मृत्यूदर 1.92 टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील 17 दिवसांत मुंबईचा मृत्यूदर 5.40 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही ...

राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण झाले ठणठणीत बरे

मुंबई : राज्यात मंगळवारी ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ ...

राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा आकडा कालही दहा हजार पारचं, तर देशात एका दिवसातील कोरोनामुक्तांचा नवा उच्चांक!

मुंबई : राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा व टक्केवारी जरी वाढताना दिसत असली तरी राज्यात नव्या रुग्ण वाढीचा आकडा देखील दहा हजार पारचं असल्याचे काल ...

आनंदाची बातमी : सोमवारी राज्यात एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक

मुंबई : राज्यात सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे ...

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी फडणवीसांनी केल्या ‘या’ सुचना

नागपूर : कोरोनाच्या बाबतीत राज्याचा अथवा एकंदरीतच देशाचा आढावा घेतला असता, जम्बो कोविड केअर सेंटर फारसे प्रभावी ठरत नसल्याचे विधान करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र ...

सुधाकर परिचारक यांनाही झाली कोरोनाची लागण;नातवाची भावूक पोस्ट

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.सामान्य नागरिक ते अनेक नेते, खेळाडू तसेच सेलेब्रेटी ...

सुधाकर परिचारक यांनाही झाली कोरोनाची लागण;नातवाची भावूक पोस्ट

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.सामान्य नागरिक ते अनेक नेते, खेळाडू तसेच सेलेब्रेटी ...

देशात 3 कोटी कोविड चाचण्यांचा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली – देशात कार्यक्षम आणि आक्रमक चाचणींद्वारे ३ कोटी कोविड चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने ...

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर कायम…

मुंबई : राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे ...

स्वातंत्र्य दिनी देखील राज्यातील कोरोना आकडा गेला दहा हजार पार, तर कोरोनामुक्तांची संख्या घटली!

मुंबई : गेले ४ महिने राज्यासह देशात थैमान घातलेल्या कोरोना रोगाची साथ अजून पूर्णपणे आटोक्यात आली नसली तरी नव्या रुग्णांसोबतच कोरोनामुक्त रुग्णांची वाढती संख्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!