Agriculture
संत एकनाथ सहकारी साखर कारखाना देणार उसाला चांगला भाव
टीम महाराष्ट्र देशा – संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव देणार आहे. तालुक्यातील शेतकर्यांनी आपला ऊस संत एकनाथ कारखान्यालाच ...
ऊसाचा प्रश्न पेटला ; ऊसाच्या गाड्यांना पोलीस संरक्षण
टीम महाराष्ट्र देशा – माजलगाव तालुक्यात उसाचा प्रश्न चांगलाच पेटला असून उद्या शनिवारी माजलगाव बंदची हाक देण्यात आली असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे ...
निर्यातक्षम पिकांची मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन
नाशिक : निर्यातक्षम फळ व भाजीपाला अशा 15 प्रकारच्या पिकांची नोंदणी करण्यासाठी अपेडाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. याअंतर्गत 30 नोव्हेंबर 2017 पर्यत नोंदणी ...
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत १३५ कोटींची कामे होणार
टीम महाराष्ट्र देशा – जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्हयातील 206 गावांमध्ये 135 कोटी रुपये खर्चाची 6358 कामे होणार आहे. या कामांच्या आराखड्यास आज जिल्हाधिकारी ...
बळीराजा चेतना अभियानाचा उस्मानाबाद पॅटर्न राज्यभर राबविणार – दिवाकर रावते
उस्मानाबाद: जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला असून या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केले याचा उस्मानाबाद पॅटर्न निर्माण होणार असून हा पॅटर्न संपूर्ण ...
चालू वीज बिल भरा कनेक्शन सुरु होईल -चंद्रशेखर बावनकुळे
टीम महाराष्ट्र देशा – ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे बील थकीत आहे त्यांनी चालू थकित बिल भरून आपले विद्युत कनेक्शन चालू करून घ्यावे व उर्वरित थकित ...
ऊसाच्या एफआरपीमध्ये 200 रूपयांनी वाढ ?
टीम महाराष्ट्र देशा- राज्यात ऊस दारावरून राजकारण भलतच तापल आहे. अनेक शेतकरी संघटना ऊसाला चांगला भाव मिळावा याकरता प्रयत्नशील आहेत , शेतकरी संघटना बरोबरच ...
४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी अनुदानाचे वाटप
जळगाव-: एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत संरक्षित शेतीसाठी जिल्ह्यातील ४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी २७ लाख १५ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सामुहिक ...
शेतकरी आक्रोश समितीतर्फे २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतक-यांचा झालेला अपमान व कर्जमुक्ती प्रकरणी होत असलेली टाळाटाळ, शेतीमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या इतर मागण्यांकडे सरकार ...
शेतक-यांना ३० टक्के बोनस द्या;शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नागपूर-पावसाचा लहरीपणा, दुबार पेरणी, परतीच्या पावसाने पिकांची झालेली नासधूस आदींमुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्यांना30 टक्के बोनस तसेच अंशत: कर्जमाफीऐवजी संपूर्ण ...