Agriculture
महामोर्चातील ९५ टक्के मोर्चेकरी शेतकरी नाहीत- देवेंद्र फडणवीस
मुंबई: सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेला शेतक-यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर पोहोचला. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री ...
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा संघर्ष वणव्यासारखा पसरेल- शरद पवार
मुंबई: आज जी अस्वस्थता शेतकऱ्यांमध्ये दिसते, ती आता रस्त्यावर दिसू लागली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हीच अस्वस्थता असून आजच्या राज्यकर्त्यांना शेती, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेची आस्था ...
मंत्र्यांच्या डोक्यात चढली सत्तेची नशा – सुप्रिया सुळे
जळगाव: मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची नाश गेली आहे जनता याची नोंद घेऊन योग्य वेळी उत्तर नक्कीच देईल. अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ...
भाजपच्या खासदाराने शेतकऱ्यांची केली ‘माओवादाशी’ तुलना
नवी दिल्ली: आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांविषयी भाजप खासदारानं माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, असे विधान केले आहे. शेतकऱ्यांची थेट माओवादाशी तुलना ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्याकडे बोट दाखवू नये- संजय राऊत
नवी दिल्ली: नाशिकमधून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय ...
गिरीश महाजन यांचा नौटंकीपणा; मदतीचे सोंग करून शेतकरी मोर्चात दाखल
मुंबई: अखिल भारतीय किसान लाँग मार्च मुंबईत धडकला. जसा-जसा मोर्चा मुंबई जवळ येऊन पोहचला. तसे राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ...
शेतकऱ्यांचा आक्रोश, वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही- शिवसेना
टीम महाराष्ट्र देशा- सरकारने अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करुन कष्टकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. धुळ्याचे धर्माबाबा पाटील या शेतकऱ्याने मुंबईत मंत्रालयात आत्महत्या केली.आता जय किसानचा ...
माझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा – राज ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा- दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं म्हणणं मला मान्य नाही. तेव्हा मी तुमचं दर्शन घ्यायला येथे आलो आहे .शेतकऱ्यांनो तुमच्या आंदोलनाला माझा आपला ...
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन
औरंगाबाद: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांने त्यांचा आर्थिक मोबदला दिला नसल्यामुळे शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ त्यांचा मोबदला द्यावा या ...
शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी सरकार तयार; गिरीश महाजन घेणार शेतकऱ्यांची भेट
मुंबई: विविध मागण्यांसाठी अनवाणी पायाने चालणाऱ्या शेतकऱ्याचा लॉंग मार्च ठाण्यात येऊन धडकला. शेतकऱ्यांना शिवसेना, मनसे आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे राज्यसरकार नरमले असून गिरीश ...