Agriculture
राज्यसरकार आर्थिक दृष्ट्या कमकुवत; जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक
टीम महाराष्ट्र देशा: जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक, निधी अभावी कामं थांबली आहेत. राज्यसरकार आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत असलेली कामे ...
भाकर नसणं, रक्त येणं हे तर होतंच असतं, यात नवीन काय ? ; रघुनाथदादांनी तोडले अकलेचे तारे
टीम महाराष्ट्र देशा : नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास करत हजारो श्रमिकांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईची वाट धरली आणि सरकारला झुकवत कष्टकऱ्यांच्या अन्यायाला आवाज ...
ऐसे कैसे झाले भोँदु …
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची जिल्ह्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा ‘साधासुधा माणूस’ अशी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या पायातल्या चपला किती साध्या, अंगावरचे ...
कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना ठरल्या फोल – धनंजय मुंडे
मुंबई: अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. ९ महीन्यानंतर हि ४३ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित ...
कर्जमाफी हा उपाय नाहीच – एम. एस. स्वामिनाथन
टीम महाराष्ट्र देशा : देशभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु असतानाच हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांनी कर्जमाफी हा काही उपाय नाही, असे परखड ...
यातून भाजपचे मनुवादी स्वरूप समोर आले – जयंत पाटील
टीम महाराष्ट्र देशा : आदिवासी शेतकऱ्यांना नक्षलवादी, माओवादी म्हणणे ही अतिशय निषेधार्थ बाब आहे. यातून भाजपचे मनुवादी स्वरूप समोर आले आहे. भाजपच्या पोटात काय ...
दुध भेसळखोरांचे धाबे दणाणले ; 3 वर्ष कारावासचा लवकरच कायदा
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत ...
राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे ढग ; बळीराजा चिंतेत
टीम महाराष्ट्र देशा : उन्हाला सुरुवात होत नाही तेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची ढग ...
हातावर पोळी, चटणी घेऊन रावसाहेब दानवेंनी केली न्याहरी
राजूर: जालना लोकसभा मतदारसंघातून सलग ४ वेळा निवडून येणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे गावाकडील व्यक्तीमत्व म्हणून चर्चेत असतात. गावाकडील बोलीभाषा, तसेच मातीतला माणूस ...
शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा
मुंबई: मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा, राज्याचे जलसंपदा ...