Agriculture
साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : दिलीप वळसे-पाटील
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती,आसवनी प्रकल्प, औद्योगिक रसायने आदींच्या उत्पादनातून कारखान्यासोबतच ऊस ...
कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर गेल्या वर्षी पेक्षा कमी
नवी दिल्ली- ग्राहक व्यवहार विभागाने ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून कांद्याचे दर संयमित करणे आणि साठवणुकीतील कमीतकमी तोटा सुनिश्चित करणे या दुहेरी उद्देशाने साठ्यातील ...
कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर गेल्या वर्षी पेक्षा कमी
नवी दिल्ली- ग्राहक व्यवहार विभागाने ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून कांद्याचे दर संयमित करणे आणि साठवणुकीतील कमीतकमी तोटा सुनिश्चित करणे या दुहेरी उद्देशाने साठ्यातील ...
कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर गेल्या वर्षी पेक्षा कमी
नवी दिल्ली- ग्राहक व्यवहार विभागाने ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून कांद्याचे दर संयमित करणे आणि साठवणुकीतील कमीतकमी तोटा सुनिश्चित करणे या दुहेरी उद्देशाने साठ्यातील ...
शेतकऱ्यांसाठी मर्दासारखं कधी लढणार? शिवसेना प्रमुखांना बळीराजाचा सवाल- आ. राणा पाटील
उस्मानाबाद : बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे दसरा मेळाव्यात बोलत असतांना निम्म्याहुन जास्त वेळ आपण हिंदुत्ववादी आहोत, हे सांगण्यात खर्च ...
शेतकऱ्यांसाठी मर्दासारखं कधी लढणार? शिवसेना प्रमुखांना बळीराजाचा सवाल- आ. राणा पाटील
उस्मानाबाद : बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे दसरा मेळाव्यात बोलत असतांना निम्म्याहुन जास्त वेळ आपण हिंदुत्ववादी आहोत, हे सांगण्यात खर्च ...
सोयाबीनचा ढीग वाचवण्यासाठी महापूरात शेतकऱ्याचा पाच किमीचा प्रवास
हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कोंढूर, डोंगरगाव शिवारात झालेल्या प्रचंड पावसाने नदीला पूर आला. शेतकऱ्याने सोयाबीन कापून शेतात गंजी मारुन ठेवले होते, आलेल्या पुरात ...
जयसिंगपूरमध्ये होणार स्वाभिमानीची ऊस परिषद, एकरकमी एफआरपीसाठी राजू शेट्टी आक्रमक
कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे वीसावी ऊस परिषद होणार आहे. राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीवर काय भूमिका मांडतात याकडे ...
जयसिंगपूरमध्ये होणार स्वाभिमानीची ऊस परिषद, एकरकमी एफआरपीसाठी राजू शेट्टी आक्रमक
कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे वीसावी ऊस परिषद होणार आहे. राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीवर काय भूमिका मांडतात याकडे ...
‘शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी-पवार सारखेच’; राजू शेट्टींचा घणाघात
कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी प्रश्नी सध्या आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर त्यांनी खरमरीत ...