Agriculture
अजिंठा खोऱ्यात नव्या सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी सादर करा, अब्दुल सत्तारांचे निर्देश
औरंगाबाद : सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील गोदावरी – तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी अधिकच्या सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेले सर्वेक्षणाचे ...
लातूर काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपची खेळी, जिल्हा बँक निवडणुकीत उतरवले पॅनल
लातूर : जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा लातूर जिल्हा बँकेची निवडणुक ...
ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलनाच्या सीमा ओलांडू; रविकांत तुपकर यांचा इशारा
बुलडाणा : गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. शेती खरडून गेल्या, शेत जमिनीला ...
ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलनाच्या सीमा ओलांडू; रविकांत तुपकर यांचा इशारा
बुलडाणा : गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. शेती खरडून गेल्या, शेत जमिनीला ...
शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
बीड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला शासनाने तोकडी मदत जाहीर करून पाने पुसली आहेत. याच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्याच्या मागणीसाठी ...
शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
बीड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला शासनाने तोकडी मदत जाहीर करून पाने पुसली आहेत. याच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्याच्या मागणीसाठी ...
शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
बीड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला शासनाने तोकडी मदत जाहीर करून पाने पुसली आहेत. याच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्याच्या मागणीसाठी ...
फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार
नवी दिल्ली- नवीन स्थापन झालेले सहकार मंत्रालय नेहमीच चर्चेत असते. आता याच सहकाराच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत आज एक महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे विधानसभा ...
‘मराठवाड्यातील शेतकरी संकटात असताना मलिक जावयाला वाचाविण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत’
मुंबई – अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब ...
‘मराठवाड्यातील शेतकरी संकटात असताना मलिक जावयाला वाचाविण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत’
मुंबई – अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब ...