Agriculture

‘मराठवाड्यातील शेतकरी संकटात असताना मलिक जावयाला वाचाविण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत’

मुंबई – अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार- राजेश टोपे

मुंबई : एनडीआरएफच्या नियमात जी मदत बसते ती मदत दिवाळीच्या आगोदरच देण्याची व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने केली आहे. नंतर झालेल्या नुकसानीची मदत जी ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार- राजेश टोपे

मुंबई : एनडीआरएफच्या नियमात जी मदत बसते ती मदत दिवाळीच्या आगोदरच देण्याची व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने केली आहे. नंतर झालेल्या नुकसानीची मदत जी ...

पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत

मुंबई : अमली पदार्थांवरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा सध्या महाराष्ट्रात रंगला आहे. यातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत ...

पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत

मुंबई : अमली पदार्थांवरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा सध्या महाराष्ट्रात रंगला आहे. यातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत ...

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बेदखल करा, संयुक्त किसान मोर्चाची मागणी

परभणी : येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकार आणि प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोमवारी जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन ...

केंद्र सरकारच्या विरोधात सदाभाऊंच्या पक्षाचा एल्गार; २० तारखेला राज्यभर करणार आंदोलन

नायगाव : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना केलेली तुटपुंजी मदत आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे विरोधात घेतलेल्या निर्णयाची होळी करून सरकारच्या विरोधात रयत क्रांती संघटनेकडून ...

केंद्र सरकारच्या विरोधात सदाभाऊंच्या पक्षाचा एल्गार; २० तारखेला राज्यभर करणार आंदोलन

नायगाव : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना केलेली तुटपुंजी मदत आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे विरोधात घेतलेल्या निर्णयाची होळी करून सरकारच्या विरोधात रयत क्रांती संघटनेकडून ...

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : दिलीप वळसे-पाटील

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती,आसवनी प्रकल्प, औद्योगिक रसायने आदींच्या उत्पादनातून कारखान्यासोबतच ऊस ...

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : दिलीप वळसे-पाटील

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती,आसवनी प्रकल्प, औद्योगिक रसायने आदींच्या उत्पादनातून कारखान्यासोबतच ऊस ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!