Agriculture

बांधावर खतांचा पुरवठा करण्यात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल

नाशिक-‘महात्मा फुले कर्जमुक्ती’ योजनेंतर्गत नाशिक जिल्हा बँकेला 870 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असुन,हा निधी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश कृषी ...

शेतकऱ्यांना पिकविमा त्वरित दयावा,अन्यथा उद्रेक अटळ;सामाजिक संघटनांचा इशारा 

पारनेर – पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजनेत २०१८ मध्ये फिचर जनरल इन्शुअरन्स कंपनी च्या माध्यमातून पिकविमा उतरवला. मात्र भीषण परीस्थिती असतानाहि पिकविमा मिळाला ...

कबुतर आणि पारव्यांचा वावर वाढला,श्वसनाचे विकार वाढून आरोग्याचा धोका वाढण्याची नागरिकांना वाटतेय भीती

पुणे- लॉकडाऊन काळात पुण्यातील विविध भागांमध्ये वावर असलेल्या कबुतर-पारव्यांची अन्न साखळी तुटल्याने त्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, अनलॉक प्रक्रियेमुळे आता शहरातील विविध भागांमध्ये ...

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळालंच पाहिजे, नाना पटोलेंनी दिला आदेश

भंडारा : अजूनही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांची रोवणीची वेळ असून कर्ज मिळाले नाही ही गंभीर बाब आहे. कर्ज वाटपात सहकार क्षेत्राच्या ...

राज्यात खतांचा तुटवडा जाणवणार नाही, कृषिमंत्र्यांनी दिला शब्द

मालेगाव : महाराष्ट्रात आत्तापर्यंत साधारणत: ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबिन बियाण्यांच्या माध्यमातून नुकसान झाले त्यांना कसा लाभ देता येईल, ...

राज्यात खतांचा तुटवडा जाणवणार नाही, कृषिमंत्र्यांनी दिला शब्द

मालेगाव : महाराष्ट्रात आत्तापर्यंत साधारणत: ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबिन बियाण्यांच्या माध्यमातून नुकसान झाले त्यांना कसा लाभ देता येईल, ...

शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द – दादा भुसे

मालेगाव : ‘बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजने’द्वारे शेतकऱ्यांना सबसिडी देवून त्यांना पाठबळ दिले जाणार आहे. त्यामुळे फार्मर प्रोड्युसर कंपनीने बागलाण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोबत ...

राज्यभर वीज बिलांची होळी केली जाणार,राजू शेट्टी आक्रमक

लातूर: लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेणे वीज वितरण कंपनीने बंद केले होते. त्यामुळे सरासरीच्या 10% बिल ग्राहकांना ऑनलाइन पाठवण्यात येत होते. जून महिन्यात रिडिंग ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : लॉकडाऊनमध्ये खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार

औरंगाबाद  :- जिल्ह्यात खतांचा पुरवठा लॉकडाऊन कालावधीतही सुरळीतपणे सुरू राहणार असून शेतकऱ्यांना सुलभतेने आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज ...

कोरोना हे गेल्या १०० वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट – आरबीआय गव्हर्नर

नवी दिल्ली :कोरोनाने भारतात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज काही लक्षणीय मुद्दे मांडले आहेत. ‘एसीबीय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!