Agriculture
आतापर्यंत राज्यातील २५लाख ७७ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त !
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ७ हजार कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला ...
सोयाबीन बियाणे उगवण तक्रारींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, कृषिमंत्र्यांनी खडसावलं
यवतमाळ : राज्यात तसेच जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा हा आकडा राज्यात ३० हजारांच्या जवळपास असून यापैकी ५० ...
पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा, कृषीमंत्र्यांचे आदेश
वर्धा : शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची आवश्यकता असते. पेरणी सुटू होण्यापूर्वी ९० टक्के कर्ज वाटप पूर्ण होणे आवश्यक आहे. ...
पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा, कृषीमंत्र्यांचे आदेश
वर्धा : शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची आवश्यकता असते. पेरणी सुटू होण्यापूर्वी ९० टक्के कर्ज वाटप पूर्ण होणे आवश्यक आहे. ...
आनंदाची बातमी : ‘हे’ शेतकरी होणार जुलै अखेरपर्यंत कर्जमुक्त
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21 साठी 7 हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून वितरीत निधी ...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – अशोक चव्हाण
नांदेड : राज्यातील शेती आणि शेतकरी यांची स्थिती सुधारण्यासाठी नैसर्गिक हवामानासह त्यांना चांगल्या बियाणांची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यासाठी शासन कटिबद्ध असून वेळोवेळी ...
मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण करण्यासाठी विलासरावांचा लेक थेट शेतात…
लातूर : राज्यात जूनच्या सुरुवातील समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी वेळेवर पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरवात ...
पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नका, कृषीमंत्र्यांचे आवाहन
सोलापूर : पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगाम आढावा बैठक ...
जिगरबाज कृषिमंत्री : शेतकरी बनून जेव्हा स्वत: कृषिमंत्री दुकानात जातात…
मुंबई : शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते ...
‘स्वाभिमानी’मध्ये सर्व आलबेल, शेट्टींच्या विधानपरिषद उमेदवारीवर शिक्कामोर्तब
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी ऑफर करण्यात आली आहे. संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शेट्टी यांनी ...