Agriculture

मक्याच्या खरेदीसाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ,केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली-  केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा खात्याने महाराष्ट्र राज्यातील मका खरेदीसाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे यामुळे मका उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला ...

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार ...

शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा – राज्यमंत्री विश्वजीत कदम

मुंबई- शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. कोणताही उद्योजक कुठेही गुंतवणूक करतांना आधी मार्केट सर्व्हे करतो. तसेच शेतीचे ही आहे. शेतीतही मार्केट सर्व्हे अत्यंत गरजेचा ...

‘शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची गरज’

मुंबई- महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल ...

राज्य सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन चिघळेल, शेट्टींचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. ...

राज्य सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन चिघळेल, शेट्टींचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. ...

जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार – दादा भुसे

मुंबई : विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जे विकेल ते पिकेल ही संकल्पना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...

शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे – उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात ...

सोयाबीन बियाणे उत्पादक, विक्रेत्यांवर कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

औरंगाबाद: सोयाबीन पेरलं पण उगवलं नाही अशी हताश परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणेच बोगस असल्याचे समोर आले आहे. यानंतर शेतकऱ्यांनी या ...

सोयाबीन बियाणे उत्पादक, विक्रेत्यांवर कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

औरंगाबाद: सोयाबीन पेरलं पण उगवलं नाही अशी हताश परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणेच बोगस असल्याचे समोर आले आहे. यानंतर शेतकऱ्यांनी या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!