Agriculture
शेतकऱ्यांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा, बँकांना सक्त आदेश
नागपूर : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकर पेरणी झाली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील बँकांनी शेतक-यांना पीककर्ज वाटप पूर्ण केले नसून, त्यांना ते तात्काळ उपलब्ध ...
शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाईन खरीप कर्ज, असा करा अर्ज
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खरीप कर्जासाठी बँकेत न जाता ऑनलाईन अर्ज करता येतील. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात ...
कोसळणार : राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज
मुंबई : राज्यात आजपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. ...
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करू-जयंत पाटील
मुंबई – येत्या काळात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करू असे सांगतानाच आपल्या नगरभागात कुकडीसारखे मोठे प्रकल्प असून प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना ...
दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुती आक्रमक,राज्य शासनाच्या विरोधात पुकारला एल्गार
मुंबई- राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने भाजपा, रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे 1 ऑगस्ट रोजी राज्यभर ...
दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुती आक्रमक,राज्य शासनाच्या विरोधात पुकारला एल्गार
मुंबई- राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने भाजपा, रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे 1 ऑगस्ट रोजी राज्यभर ...
हे कापूस उत्पादकांना न्याय देणारे वर्ष : विजय वडेट्टीवार
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये धान (भात) पिकाबरोबरच कापूस पीक देखील घेण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातून १ लाख ६३ हजार ६१६ शेतकऱ्यांकडून ३० लाख ४४ हजार २२६ ...
राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी – बाळासाहेब पाटील
मुंबई : राज्यात यावर्षी पणन विभागाने २१९.४९ लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. गेल्या दहा वर्षातील ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचे सहकार मंत्री ...
वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही – जयंत पाटील
नाशिक – वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेताना शासन कोणावरच अन्याय होवू देणार नाही. शासन सर्वांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत ...
विम्याच्या लाभासाठी असलेले निकष विदर्भासाठी पुरक नाहीत – राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपिक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. मात्र विमा कंपन्यांच्या निकषामुळे त्यांना विम्याचा लाभ मिळविण्यासाठी अडचणी येतात. प्रामुख्याने हवामानावर आधारीत फळपिक विम्याचा ...