Agriculture
आता ‘या’साठी बँकाची वेळ सकाळी १० ते सांयकाळी ६
वाशिम : खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून, कर्जदार शेतकऱ्यांसोबतच बिगर कर्जदार शेतकऱ्यालाही बँकेत विमा ...
पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता -दादाजी भुसे
नंदुरबार – शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे आणि बँकेत येणाऱ्या शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देश राज्याचे कृषी व ...
लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
पुणे- जगावर सध्या कोरोनाचे सावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु झाला आहे.या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्ष करणे चांगलंच महागात पडू शकते म्हणूनच आम्हीआमच्या वाचकांसाठी ...
शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पिकविमा भरण्यास येत आहेत अडचणी,मुदत वाढविण्याची मागणी
तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन खरीप पिकविमा भरण्यास अडचण निर्माण होत असल्याने शासनाने ऑफ लाईन पिकविमा भरुन घेवुन पिकविम्याची मुदत वाढविण्याची मागणी कृषी ...
जलसाठ्याचे सुयोग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्या – बच्चू कडू
अकोला –जिल्ह्यात असलेले मोठे, मध्यम व लघू प्रकल्पाव्दारे पाण्याचा योग्य व पुरेपूर करण्याचे धोरण ठरवून उपलब्ध जलसाठ्याचे सुयोग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा ...
जलसाठ्याचे सुयोग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्या – बच्चू कडू
अकोला –जिल्ह्यात असलेले मोठे, मध्यम व लघू प्रकल्पाव्दारे पाण्याचा योग्य व पुरेपूर करण्याचे धोरण ठरवून उपलब्ध जलसाठ्याचे सुयोग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा ...
खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन
पुणे- प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२०-२१ या खरीप हंगामापासून राज्यात तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे असे ...
शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरता यावा यासाठी प्रशासनाने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
पुणे : जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहु नये. याकरीता जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा ...
शेतकरी बांधवांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, यशोमती ठाकूर आक्रमक
अमरावती : जिल्ह्यात युरियाचा चढ्या भावात विक्री व टंचाई या संदर्भात तक्रारी होत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुमारे ४ हजार मेट्रीक टन युरिया उपलब्ध ...
शेतकरी बांधवांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, यशोमती ठाकूर आक्रमक
अमरावती : जिल्ह्यात युरियाचा चढ्या भावात विक्री व टंचाई या संदर्भात तक्रारी होत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुमारे ४ हजार मेट्रीक टन युरिया उपलब्ध ...