Share

नक्षल कनेक्शन; आरोपींच्या नजरकैदेत वाढ

Published On: 

पुणे : भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एल्गार परिषदेतील ‘त्या’ पाच जणांची नरजकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत त्या पाचजणांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता.

पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार, नक्षल कनेक्शन आणि बेकायदेशीर व्यावहाराच्या आरोपांखाली या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्टला त्यांना अटक केली असून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता महाराष्ट्र सरकारकडून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत.

नक्षलवादी समर्थकांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

पोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना अटक न करता केवळ नजनकैदेत ठेवण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का दिला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!