Share

पोलीस दलातील हैवानांनी राज्याच्या इतिहासाला काळीमा फासला- बाळा नांदगावकर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  – गृहखात्यावर नियंत्रण राहिले नसल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते सोडावे आणि दुसऱ्याकडे गृहखाते द्यावे, भाजप जशी वाढत आहे, तशी गुन्हेगारी वाढत आहे.पोलीस दलातील हैवानांनी राज्याच्या इतिहासाला काळीमा फासलाय, गृहमंत्री आर. आर. पाटील असताना अशा घटना घडल्या नाहीत, पोलीस दलातीत विकृती संपविण्यासाठी आमुलाग्र बदल करण्याची गरज असे मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले . अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कोथळे कुटुंबीयांची भेट  घेतली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!